लष्करप्रमुख व्हीकेसिंग

लष्करप्रमुखांनी देशाला नागवं केलं- बाळासाहेब

देशाकडे पुरेशी शस्त्र नाहीत असं पत्र लिहून लष्करप्रमुखांनी देशाला नागवं केलं, अशा शब्दांत बाळासाहेबांनी या वादावर नाराजी व्यक्त केली.... लष्करप्रमुखांनी पत्र लिहिण्यापेक्षा पंतप्रधानांना भेटून हे सांगायला हवं होतं, असं मत त्यांनी मांडलं.

Mar 29, 2012, 05:34 PM IST