लढाईत

भयानक: लढाईत केवळ 20 दिवस पुरेल इतकाच दारुगोळा भारताकडे

पाकिस्तान पुन्हा पलटला, सीमेवर पुन्हा एकदा गोळीबार सुरू झाला आहे.  अशातच सगऴ्यात धक्कादायक आणि चिंता व्यक्त करणारी बातमी म्हणजे जर युध्दाची  परिस्थिती निर्माण झाल्यास भारतीय सैन्याकडे फक्त २० दिवस पुरेल इतकाच दारू गोळा शिल्लक आहे.

Aug 25, 2014, 08:38 PM IST