राजच्या निर्णयानंतर सेनेचा सावध पवित्रा

राजच्या निर्णयानंतर सेनेचा सावध पवित्रा

ठाण्याच्या स्थायी समिती अध्यक्षपदाचा उमेदवार अजून ठरलेला नाही, असं सांगत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी याप्रकरणी मनसेचा पर्याय खुला असल्याचे संकेत दिलेत. स्थानिक पातळीवर हे प्रश्न सुटायला हवेत हे सांगतानाच मनसे याप्रकरणी राजकारण करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

Mar 30, 2012, 02:32 PM IST