राजकीय समस्या

ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अस्मानी-सुलतानी संकट

औरंगाबाद जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात अडकलाय. एकीकडे कारखाना उसाचे पैसे देत नाही तर दुसरीकडे अस्मानी संकटही मोठं आहे.. त्यामुळे जगावं कसं असा प्रश्न आता शेतक-यांना पडलाय.

Oct 16, 2012, 08:04 PM IST