मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू

'..तर, अविश्वास ठराव दाखल करू!' मोदी सरकारला धमकी

 एनडीएतील धुसफूस वाढली असून, घटक पक्ष शिवसेनेनंतर तेलगू देसमनेही आपली नाराजी बोलून दाखवली आहे. आपल्या मागण्या मान्य करा अन्यथा सरकारवर अविश्वास ठराव आणण्याखेरी आम्हाला पर्याय राहणार नाही, असा टोकाचा विचार तेलगू देसमने बोलून दाखवला आहे.

Feb 20, 2018, 01:55 PM IST