मुंबई हाईकोर्ट

कपिल शर्माला मुंबई हाईकोर्टाचा तात्पुरता दिलासा

कॉमेडियन कपिल शर्माला मुंबई हाईकोर्टातून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. कपिल शर्माने बीएमसीविरोधात मुंबई हाइकोर्टात याचिका दाखल केली होती. कपिल शर्माने केलेलं बांधकाम तोडू नये म्हणून त्याने याचिका दाखल केली होती. या बांधकामावर कारवाई होण्यापासून २३ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.

Oct 17, 2016, 04:55 PM IST

जाणून घ्या कोणत्या ५ कारणांमुळे सुटला सलमान खान

 मुंबई हायकोर्टाने गुरूवारी बॉलिवूड स्टार सुपरस्टार सलमान खान याला २००२ च्या हिट अँड रन प्रकरणातील सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त केले आहे. या प्रकरणात सत्र न्यायालयाने त्याला दोषी ठरविण्यात आले होते. पाच वर्ष तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. 

Dec 10, 2015, 04:41 PM IST