मुंबई पालिका पाडणार कृत्रिम पाऊस

मुंबई पालिका पाडणार कृत्रिम पाऊस

मुंबईवर पाऊस बरसणार आहे. कारण पालिकेने तसा निर्णय केला आहे. पाणीटंचाईचं संकट दूर करण्यासाठी अखेर मुंबई पालिकेनं कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेत झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

Aug 16, 2012, 11:30 PM IST