महाराष्‍ट्र न्यूज़

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा!; 18-19 एप्रिलला 'या' भागात 100 टक्के पाणी कपात

Mumbai Water Cut: अप्पर वैतरणेची मुख्य पाइपलाइन असलेल्या धारावीतील नवरंग कंपाऊंडमध्ये २४०० मिली व्यासाच्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचं आणि जोडणीचं काम होणार असल्याचं बीएमसीच्या हायड्रोलिक विभागाकडून सांगण्यात आलंय.

Apr 16, 2024, 06:34 AM IST

मुंबईमध्ये वाढतेय इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या, नायर रूग्णालयातून धक्कादायक माहिती समोर

Erectile Dysfunction: पुरुषांची ही समस्या सोडवण्यासाठी त्याचप्रमाणेऔषधं आणि पेनाईल इम्प्लांटच्या माध्यमातून त्यांचे पुरुषार्थ वाचवण्यासाठी नायर हॉस्पिटलचे ॲन्ड्रोलॉजीचे डॉक्टर काम करतायत.

Feb 29, 2024, 07:42 AM IST

Cyber Fraud: तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्स सापडलंय...; CBI अधिकारी असल्याचं सांगत घातला लाखोंचा गंडा

Cyber Fraud News: एफआयआरनुसार, अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये राहणारी ही व्यक्ती औद्योगिक वस्तूंच्या पुरवठा करण्याचं काम करत. या व्यक्तीने पोलिसांना सांगितलं की, 17 फेब्रुवारीला त्यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख एका प्रसिद्ध कुरिअर कंपनीचा कर्मचारी असल्याचं सांगितलं.

Feb 20, 2024, 07:29 AM IST

Mumbai News: ...तर मुंबईच्या इमारतींमधील पाणी-वीज कापणार, अग्निशमन दलाचा इशारा

Mumbai News: अग्निशमन दलाचे पथक अशा इमारतींना अचानक भेटी देतील आणि फायर ऑडिट न झाल्यास 10 दिवसांच्या आत पाणी आणि वीज कनेक्शन तोडलं जाऊ शकतं.

Feb 13, 2024, 07:47 AM IST

2 वर्षांत पूर्ण होणार पश्चिम रेल्वेचा महत्त्वाचा प्रकल्प; लोकलचा प्रवास वेगवान होणार

Virar-Dahanu Road Project: पश्चिम रेल्वेचा आता विरारच्या पुढेही विस्तार होत आहे. डहाणूपर्यंत लोकल सुरू झाल्यानंतर आता पश्चिम रेल्वेने प्रकल्पाचा विस्तार करण्याचे ठरवले आहे. 

Jan 7, 2024, 10:08 AM IST

'वंदे भारत'मुळे मुंबई-जालना अंतर होणार कमी! कधीपासून होणार सुरु?

Mumbai-Jalna Vande Bharat Express: मुंबईकरांना वंदे भारत हा जलद आणि आरामदायी पर्याय उपलब्ध करून देईल. 

Dec 16, 2023, 06:15 AM IST

विरारहून अलिबाग गाठणे आता दीड तासांत शक्य; 2024 मध्ये सुरू होणार 'या' मार्गाचे काम

Virar Alibaug Multimodal Corridor: विरार ते अलिबाग दरम्यानच्या बहुद्देशी कॉरिडॉरला 2024मध्ये सुरुवात होणार आहे. यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या मार्गिकेमुळे विरार ते अलिबागदरम्यानच्या प्रवासाचा वेळही ५० टक्क्यांहून अधिक कमी होईल.

Dec 11, 2023, 11:59 AM IST