भारतीय चीन बॉर्डर

तिबेटमध्ये चीनवर कुरघोडी करण्यास भारतीय वायुसेना ठरेल अधिक सक्षम !

भारत आणि चीन डोकलाम मुद्द्यावरून होणाऱ्या वादामुळे सीमेवर तणाव वाढत आहे. या मुद्द्यावरून चीन मागे हटायला तयार नाही आणि भारत आपल्या म्हणण्यावर ठाम आहे. आता वातावरण इतके तापले आहे की कधीही युद्ध होऊ शकते. अशावेळी युद्धाची स्थिती निर्माण झाली तर भारतीय वायुसेना चिनी लढाऊ विमानांना भारतीय वायुसेनेची विमाने चीनच्या PLAAF (पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्स) वर कुरघोडी करण्यास अधिक सक्षम ठरतील, असा विश्वास आहे. 

Aug 9, 2017, 03:35 PM IST