भाजप सरकारवर टीका

कर्जमाफीवरुन उद्धव ठाकरेंची भाजप सरकारवर टीका

उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजप सरकारवर टीका केली आहे. राज्यातील शेतक-यांना कर्जामाफीची घोषणा होऊनही राज्य सरकारने राज्यातील शेतक-यांची कर्जमाफी अजून केलेली नाही. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

Aug 18, 2017, 04:51 PM IST