देवराई बहरवली

नाशिककरांच्या सातत्याने देवराई बहरवली

राज्यासह नाशिक शहराचे तपमान नवनवीन उच्चांक गाठत आहे. शहरात होणारी वृक्ष तोड पर्यावरणाच्या असमतोलला आणि तापमान वाढीस कारणीभूत असल्याचा प्रथमिक अंदाज बांधला जातोय. मात्र अशी स्थिती पुन्हा उद्भवू नेय म्हणून गेल्या दोन वर्षापासून काही नाशिककर सातत्याने प्रयत्न करत असून त्यांनी देवराई बहरवली आहे.

Apr 2, 2017, 11:07 PM IST