दगड फेक

काश्मीरमध्ये शांतता निर्माण होण्यासाठी सकारात्मक पाऊल

एकीकडे देशात दहशतवादी कारवाया सुरु असताना केंद्राने काश्मीरमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी एक सकारात्मक पाऊल उचले आहे. 

Nov 22, 2017, 10:40 PM IST

काश्मीरमधील फुटीरतावादी नेते आता गेले कुठे?

काश्मीर महापुरात फुटीरतावादी कुठेतरी नाहीसे झाले आहेत. कायमच सरकारविरोधात आक्रमक होणारे हे फुटीरतावादी नेते कुठे गायब झाले, कुणालाचं माहित नाही. त्यामुळेच हे फुटीरतावादी नेते गेले कुठे असा सवाल उपस्थित होतोय. त्याचप्रमाणे लपून दगडफेकीचं प्लानिंग तर करत नाहीत ना ?  

Sep 14, 2014, 04:53 PM IST