टांगती

काँग्रेस `चार` मंत्र्यांना हटवणार की `दोन`?

काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाला आहे, ही परिस्थिती विधानसभा निवडणुकीत होऊ नये, म्हणून सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांना संघटनेच्या आणि जिल्हा बळकटीच्या कामाला लावण्याचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे.

May 31, 2014, 03:36 PM IST