कृषी सेवा केंद्र

यवतमाळसह महाराष्ट्रात तीन दिवस कृषी केंद्र बंद

यवतमाळसह महाराष्ट्रात तीन दिवस कृषी केंद्र बंद ठेवण्यात आलंय. कृषी विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची कृती बेकायदेशीर असून व्यावसायिकांची प्रतिष्ठा आणि स्थैर्य उध्वस्त करणारी आहे.

Nov 3, 2017, 08:13 AM IST

यवतमाळमध्ये कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा...

शेतक-यांच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार कृषी केंद्र चालकांवर कारवाईचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिल्याने यवतमाळमध्ये कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्यात आले आहे.

Oct 27, 2017, 08:13 PM IST