काँग्रस

बाबा, दादा आणि आबा कलगितुरा

सिंचनाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. नारळ फोडून धरणांचं भूमीपूजन केलं जातं, मात्र सिंचन होतच नाहीये. अशा प्रकारच्या भूमिपूजनांमधून लोकांना फक्त स्वप्नं दाखवली जातात. त्यामुळे राज्यात सिंचनाचे प्रकल्प पुढच्या १५ वर्षात पूर्ण होणं शक्य नाही, असं सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी पुन्हा अजित पवारांना लक्ष्य केलंय.

Oct 28, 2012, 04:00 PM IST