इंदूर पाटणा एक्सप्रेस दुर्घटना

कानपूर रेल्वे अपघातातील एका पित्याची हृदयद्रावक कहाणी

इंदूर-पाटणा एक्सप्रेस रुळावरुन घसरुन झालेल्या भीषण अपघातात तब्बल 140हून अधिक निष्पाप बळी गेले. या अपघातामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. काहींचे जीव जरी वाचले असले तरी त्यांनी आपली माणसे या अपघातात गमावली.

Nov 22, 2016, 11:00 AM IST