इंजिनिअरिंग निकाल

मुंबई विद्यापीठ इंजिनिअरिंग निकाल गोंधळाचा कळस

मुंबई विद्यापीठानं इंजिनिअरिंगच्या निकालांचा गोंधळाचा कळस गाठलाय. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाचा निकाल तर लावला त्यात अक्षम्य चुका केल्यामुळं हजारो विद्यार्थ्यांतं भवितव्य धोक्यात आलं असून मनस्ताप सहन करावा लागतोय.

May 8, 2014, 08:42 PM IST