आनंदी

कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी शेततळी वरदान

कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी शेततळी वरदान

Mar 25, 2016, 10:08 PM IST

तणावापासून दूर राहायचंय तर ई-मेल बंद करा!

आपण खूप तणावाखाली आहोत, डोकं जड झालंय... असं तुम्हालाही वाटत असेल तर घरी आल्यानंतर सरळ सरळ ई-मेल बंद करून टाका... किंवा त्याचा कमीत कमी वापर करा... आणि बघा तुम्हाला आपलं मजेशीर आयुष्य परत मिळाल्यासारखं वाटेल.

Jan 6, 2016, 11:31 AM IST

जगात भारतापेक्षा बांग्लादेश, पाकमधील लोक अधिक सुखी

 प्रत्येक जण सुखी व्हावं ही उदात्त भावना अख्ख्या जगासाठी भारतीय ऋषींनी आणि संतांनी बोलून दाखवली आहे. मात्र स्वतः भारतीय हा महान संदेश आचरणात आणण्यात अपयशी ठरल्याचं, नुकत्याच झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पाहणीत आढळून आलंय.

Apr 26, 2015, 10:10 AM IST

भारताच्या पराभवानं मी खूप खूश आहे - रामगोपाल वर्मा

भारताचा ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवामुळे जिकडे संपूर्ण देश शोकाकुल झालाय. गतवर्षीचा वर्ल्डकप विजेती टीम इंडिया वर्ल्डकपच्या रेसमधून बाहेर पडलीय. अशात भारताच्या पराभवामुळं भारतीय फॅन्स ट्विटरवर बरसतायेत.

Mar 26, 2015, 06:46 PM IST

नारायणीचा नवा डाव

'पिंजरा' ही मालिका सध्या इन्ट्रेस्टिंग वळणावर आलीय. वीर आणि आनंदीचं लग्न मोडावं यासाठी अक्काचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. मात्र, त्यातच आता एक मोठा ट्विस्ट आलाय.

Dec 2, 2011, 11:23 AM IST