आईपीएल 8

टीममध्ये योग्य ताळमेळ बसत नाही : रोहित शर्मा

आयपीएलच्या चालू सत्रात योग्य तो ताळमेळ बसलेला नाही. तो शोधण्याचा पूर्ण प्रयत्न केला, मात्र आम्हाल अजून यश मिळालं नाही, असं  सलग चौथ्या पराभवानंतर निराश झालेल्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने म्हटले आहे.

Apr 18, 2015, 02:11 PM IST