आंदोलन यशस्वी

कोल्हापूरात पंधरा दिवसांसाठी टोलबंद

शहरातील टोल नाक्यांवर १५ दिवसांसाठी टोलवसुली बंद करण्यात आली आहे. टोल वसुलीबाबत आणखी एक समिती सरकारने नेमली आहे, या समितीचा अहवाल आल्यानंतर टोलवसुलीवर शेवटचा निर्णय घेण्यात येणार आहे.

Aug 11, 2015, 10:30 PM IST