अरविंद राजभर

'मुलींना चुकीचा स्पर्श कराल तर... हात तोडू...!'

राजभर पिता-पूत्र हे वादग्रस्त विधानासाठीच प्रसिद्ध आहेत. अरविंद यांचे वडील ओमप्रकाश यांनीही नुकतेच एक अवैज्ञानिक विधान केले. त्यांच्या या विधानावरून त्यांच्यावर प्रचंड टीकाही होत आहे.

May 22, 2018, 08:08 AM IST