अखिलेश्वरानंद गिरी

‘तिसरं जागतिक युद्ध गायीवरून होईल’ - अखिलेश्वरानंद गिरी

‘तिसरं जागतिक युद्ध गायीवरून होईल’ असं वक्तव्य महामंडलेश्वर स्वामी अखिलेश्वरानंद गिरी यांनी केलं आहे. सध्या देशभरात गोरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. दलित आणि मुस्लिमांवर हल्ले वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर गिरी यांनी हे वक्तव्य केलंय.

Aug 8, 2016, 03:31 PM IST