नोटबंदीचा फटका संत्रा शेतकऱ्यांना

नोटबंदीच्या निर्णयाला महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला तरी परिस्थिती सामान्य झाली नसल्याचं चित्र आहे..

Updated: Dec 15, 2016, 07:00 PM IST
नोटबंदीचा फटका संत्रा शेतकऱ्यांना

अमरावती : नोटबंदीच्या निर्णयाला महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला तरी परिस्थिती सामान्य झाली नसल्याचं चित्र आहे..

 
 महाराष्ट्राचं कॅलिफोर्निया म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतक-यांची नोटबंदीमुळे बिकट अवस्था झालीय..
 
 नोटबंदी आधी जी बाग दहा लाख रुपयांना खरेदी करण्यास व्यापारी तयार होते ते आज अडीच लाखालाही खरेदी करण्यास तयार नाहीत..त्यामुळे संत्रा उत्पादक शेतक-यांसमोर मोठं संकट उभं ठाकलं असून सोन्या सारखा माल मोतीमोल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे..

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x