वसई-राजोडी बीचवर समुद्रात ४ जण बुडाले

वसई-राजोडी बीचवर समुद्रात ४ जण बुडाले आहेत, ५ जणांचा ग्रुप राजोडी बीचवर पिकनिकसाठी गेला होता.यात ४ जण समुंद्रात पोहण्यासाठी होते, त्याचा बुडून मृत्यू झाला. 

Updated: Aug 11, 2016, 07:51 PM IST
वसई-राजोडी बीचवर समुद्रात ४ जण बुडाले title=

वसई : वसई-राजोडी बीचवर समुद्रात ४ जण बुडाले आहेत, ५ जणांचा ग्रुप राजोडी बीचवर पिकनिकसाठी गेला होता.यात ४ जण समुंद्रात पोहण्यासाठी होते, त्याचा बुडून मृत्यू झाला. 

हे सर्वजण नालासोपारा येथील रहिवाशी आहेत.अर्नाळा सागरी पोलीस ठाणे आणि वसई विरार महापालिकेच्या अग्नी शमन दलाचे जवानांचे शोधकाम सुरु आहे

बेपत्ता मुलांची नाव- सन्नी अरुण पालव, रोहन , सुजित, चेतन 

ही चारही मुलं नालासोपारा छेडानगर येथील रहिवाशी आहेत.सात जणांचा ग्रुप आज राजोडी येथील समुद्र किनाऱ्यावर पिकनिक बनविण्यासाठी गेले होते.