लग्नानंतर जेव्हा दोन मित्र एकमेकांना भेटतात...

Updated: Feb 28, 2016, 06:11 PM IST

मुंबई : इंडियाज बेस्ट ड्रामेबाजच्या मंचावर छोटे कलाकार आपल्या जबरदस्त परफॉर्मन्सनी प्रेक्षकांच चांगलंच मनोरंजन करतायत. या मंचावर आलेत दोन मित्र जे लग्न करुन चांगलेच पस्तावलेत. लग्न झाल्यानंतर बायकोच्या दहशतीसमोर या बिचाऱ्या मित्रांवर काय परिस्थिती ओढावलीये हे ते दोघं एकमेकांना सांगतायत.