सागर कारंडेने नाना पाटेकरांना रडविले....शेतकरी प्रश्नावरुन

'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर शेतकऱ्याची दु:ख मांडले.

Updated: Dec 28, 2015, 08:18 PM IST

मुंबई : 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर शेतकऱ्याची दु:ख मांडले गेले. पोस्टमन सागर करंडे यांने एक पत्र वाचले आणि नाना पाटेकर ते ऐकतच राहिले. हे पत्र ऐकताना नाना एकदम शांत होते ....पाहा पुढे काय झाले ते.