खान्देशातील दुष्काळाची भयावह परिस्थिती

Sep 14, 2015, 15:48 PM IST
1/4

हे सर्व फोटो जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील दहिवद शिवारातील आहेत.

हे सर्व फोटो जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील दहिवद शिवारातील आहेत.

2/4

बाजरीच्या कणसात दाणेच भरलेले नाहीत, कारण पिकांना कोणताही पाऊस मिळालेला नाही

बाजरीच्या कणसात दाणेच भरलेले नाहीत, कारण पिकांना कोणताही पाऊस मिळालेला नाही

3/4

बहुतेक भागात दीड महिन्यापासून पाऊस आलेलाच नाही, त्यामुळे साधी पिकंही आलेली नाहीत

बहुतेक भागात दीड महिन्यापासून पाऊस आलेलाच नाही, त्यामुळे साधी पिकंही आलेली नाहीत

4/4

खान्देशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये दुष्काळाने सर्वांना हेलावून टाकलं आहे.

खान्देशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये दुष्काळाने सर्वांना हेलावून टाकलं आहे.