water issues

...तर अख्ख्या मुंबईत पाणीपुरवठाच होणार नाही; निवडणुकीच्या धामधुमीत पालिकेपुढे गंभीर प्रश्न

Mumbai News : निवडणुकीचं सोडा... पाण्याचं बोला; मुंबईतील पाणी प्रश्नाविषयीची ही बातमी वाचाल तर, तुम्हीही इतरांप्रमाणं असाच सूर आळवाल

Apr 19, 2024, 12:27 PM IST
Water crisis erupts in Aurangabad, womens agitation handa Morcha PT55S

पाण्याचे दाहक वास्तव, जीव धोक्यात घालून धावत्या टँकरच्या मागे महिला

मराठवाड्यातल्या पाणीटंचाईचे दाहक वास्तव पुढे आले आहे.  

Jun 2, 2019, 07:07 PM IST

औरंगाबादमध्ये कचऱ्यासोबच पाणी प्रश्नही गंभीर

शहरातील कचरा प्रश्न सुटता सुटत नाहीये. तोवरच आता औरंगाबाद महापालिकेसमोर नवा प्रश्न उभा ठाकलाय. जलशुद्धीकर प्रकल्पाचा कर थकल्यामुळे या प्रकल्पाची मालमत्ताच जप्त करण्याची नोटीस ग्रामपंचायतीने महापालिकेला दिली आहे.

Mar 6, 2018, 03:02 PM IST

साईबाबा संस्थानाकडून पाणी प्रश्न सोडविण्यासाठी 500 कोटी रुपये

शिर्डीचे ग्रामस्थ आणि हजारोच्या संख्येने येणा-या साईभक्तांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी, शिर्डीच्या साईबाबा संस्थानने पुढाकार घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून साई संस्थाननं राज्य सरकारला पाचशे कोटी रुपये देऊ केले आहेत. 

Apr 29, 2017, 10:01 PM IST

लातूरमध्ये पाण्याचा प्रश्न गभीर

लातूरमध्ये पाण्याचा प्रश्न गभीर

Feb 21, 2016, 08:34 PM IST