team india loss one day match

सचिनचं शतक आणि भारताची हार !

सचिन तेंडुलकरने शतक केले की भारत मॅच हारतो असं एक अलिखित समीकरणच बनलं असल्याचं बऱ्याचजणांचं म्हणणं असतं. पण, या म्हणण्यात काहीही तथ्य नाही.

Mar 17, 2012, 03:37 PM IST

पराभवाचे जिणे, टीम इंडिया फक्त 'उणे'

ब्रिस्बेन येथील श्रीलंकेविरूद्ध तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ५१ रनने पराभव झाला. श्रीलंकेने भारताला ४५ ओव्हरमध्येच गुंडाळले. भारत फक्त २३८ रन पर्यंतच मजल मारू शकला.

Feb 21, 2012, 05:11 PM IST