shiksha abhiyaan

कोकण रेल्वे शिक्षा अभियानाचा ११,८३९ ग्रामस्थांना लाभ

कोकण रेल्वेने समाजामध्ये सकारात्मक बदल घडविण्यासाठी शिक्षा अभियान सुरू केले आहे. आतापर्यंत या अभियनाच्या माध्यमातून ११,८३९ ग्रामस्थांनी लाभ घेतला आहे, अशी माहिती कोकण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंग यांनी दिली.

Dec 31, 2013, 04:26 PM IST