rishabh pant emotional

सेमीफायनलमध्ये पराभवानंतर ऋषभ पंत भावूक, सामन्यानंतर केलं हे वक्तव्य

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध अत्यंत रोमांचक सामन्यात विजयाच्या जवळ आल्यानंतर पराभवाला सामोरे जाणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने पुढील वर्षी आपला संघ जोरदार पुनरागमन करेल अशी आशा व्यक्त केली. संपूर्ण हंगामात चांगली कामगिरी करून पहिल्या दोनमध्ये असलेल्या दिल्लीला बुधवारी दुसऱ्या क्वालिफायरमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून 3 विकेटने पराभूत व्हावे लागले. कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) 136 धावांचे सोपे लक्ष्य देऊनही दिल्लीच्या गोलंदाजांनी चांगले कमबॅक केले होते. 

Oct 14, 2021, 02:00 PM IST