mid term elections 0

उद्धव ठाकरेंचे भाकीत खरं ठरणार? नाना पटोले यांच्या वक्तव्याने राजकारणात पुन्हा खळबळ

ठाकरे गटाच्या संपर्क प्रमुखांची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीला संबोधीत करताना राज्यात मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात असे उद्धव ठाकरे म्हणाले. कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिले. 

Nov 5, 2022, 09:07 PM IST