mango crop

रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंबा पिकाला फटका, 40 टक्के घट?

रत्नागिरी जिल्ह्यात लांजा आणि संगमेश्वर तालुक्यात अवकाळी पाऊस  (rain)  झाला. दरम्यान, अवकाळी पावसामुळे यंदा कोकणातील (Konkan) आंबा (Mango) आणि काजू उत्पादनावर ( rains hit mango crop in Ratnagiri) परिणाम झाला आहे. 

Jan 7, 2021, 06:47 PM IST

रत्नागिरीत अवकाळी पाऊस, गारांचा पावसामुळे आंबा पिक धोक्यात

रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्याने आंबा पिक धोक्यात आले आहे.  

Apr 13, 2019, 07:08 PM IST

ढगाळ वातावरणामुळे कोकणातील आंबा पीक धोक्यात

ढगाळ वातावरणामुळं कोकणातील आंबा पीक धोक्यात आहे. त्यातच वेधशाळेकडून येत्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.  

Mar 15, 2018, 10:41 PM IST