bjp celebrates

मोंदीमुळे विजय मात्र, श्रेय जनतेला - वसुंधरा राजे

राजस्थाळनमध्ये आपली गेलेली सत्ता पुन्हा मिळविण्यात यश संपादन केले आहे. या निवडणुकीत भाजपने जोरदार बाजी मारत सत्ता खेचून आणली आहे. हा विजय नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळाल्याचे सांगत भाजप मुख्यथमंत्री पदाच्या दावेदार वसुंधरा राजे यांनी राज्याआतील विजयाचे श्रेय जनतेला समर्पित केले आहे. आपला जनतेवर पूर्वीपासून विश्वाास होता, असे त्यांरनी म्हदटले.

Dec 8, 2013, 01:02 PM IST