8 deaths in raigad

रायगड जिल्ह्यात लेप्टोचं थैमान, ८ जणांचा बळी

 लेप्टोचं थैमान सुरु असून तीन आठवड्यात ८ जणांचा बळी गेलाय. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचं वातावरण आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची पथकंही तैनात करण्यात आली आहेत.

Nov 9, 2017, 11:06 PM IST