217 people died

५ वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २१७ नागरिकांनी गमवला जीव

गेल्या पाच वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात राज्यभरात तब्बल २१७ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मानवी वस्त्यांमध्ये वन्यप्राण्यांचा शिरकाव होत असल्यानं हे हल्ले वाढलेत...? की जंगलामध्ये मानवी अतिक्रमण वाढल्यानं हे हल्ले होतायत...? पाहा हा रिपोर्ट.

Jan 11, 2018, 03:14 PM IST