1962 war

VIDEO: जेव्हा संरक्षणमंत्र्यांनी अनोख्या पद्धतीने केला 1962 च्या युद्धातील शूरवीरांचा गौरव

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पूर्व लडाखमधील रेझांग ला येथे नव्याने बांधलेल्या युद्ध स्मारकाचे उद्घाटन केले, जिथे भारतीय सैनिकांनी 1962 मध्ये चिनी सैन्याशी शौर्याने लढा दिला. हे स्मारक रेझांग लाच्या युद्धात बलिदान दिलेल्या शूर भारतीय सैनिकांना समर्पित आहे. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका युद्धवीराचा विशेष सन्मान केला.

Nov 18, 2021, 06:25 PM IST

भारताची १९६२ पेक्षाही वाईट अवस्था करू, चीनी मीडियाची धमकी

चीनच्या अधिकृत मीडियानं आज भारतावर आपला हल्ला आणखी तेज केलाय. आपापल्या संपादकीयमध्ये ही स्थिती चिंतेचा विषय असल्याचं त्यांनी म्हटलंय. सोबतच भारतीय सैनिकांना सन्मानासहीत सिक्कीम सेक्टरमधून माघार घेण्याचा न मागता सल्लाही दिलाय. 

Jul 5, 2017, 05:26 PM IST