९ ठार तर २०जखमी

शनिवार ठरला घातवार, १५ ठार तर २८ जखमी

राज्यात विविध ठिकाणी झालेल्या सहा अपघातांमध्ये १५ जण ठार तर 2८ जखमी झालेत. त्यामुळे शनिवार घातवार ठरलाय. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वात मोठा अपघात सांगली जिल्ह्यात मिरज-पंढरपूर मार्गावरील घोरपडी फाट्यावर झाला. याठिकाणी ऊसाचा ट्रक आणि मारुती कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहाजण ठार झालेत.

Apr 7, 2012, 09:48 PM IST