४४ वेळा धडक

रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये मुंबई

मुंबई टीमने ४४ व्या वेळी रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक मारलीय. सेमी फायनलमध्ये सर्विसेसविरूद्ध इनिंगच्या आघाडीने विजय मिळवत मुंबईने फायनल गाठली.

Jan 21, 2013, 02:06 PM IST