२५१ रन

लंच ब्रेकपर्यंत भारतीय टीमने ५ विकेट गमावत केले २५१ रन

भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची सिरीज सुरु आहे. या सिरीजच्या पहिल्या सामन्याच्या पाचव्य़ा दिवशी भारताने दुसऱ्या इनिंगमध्ये 5 विकेट गमावत 251 रन बनवले आहे. 

Nov 20, 2017, 12:09 PM IST