१०० टक्के पेरण्या

ऑगस्ट संपायला आला, तरी १०० टक्के पेरण्या नाहीत

राज्यात दुष्काळामुळे अतिशय भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे, ऑगस्ट महिना संपायला आला असली तरी राज्यात १०० टक्के पेरण्यापूर्ण होऊ शकलेल्या नाहीत.

Aug 26, 2015, 12:22 PM IST