हारला भारत

नागपूरची तिसरी टेस्ट जिंकूनही 'हरला' भारत

तिसऱ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुनही भारतच पराभूत झाला आहे. तुम्हांला वाटेल ही कसली बातमी... पण हे खरं आहे....  पहिला सामना भारताने जिंकला. दुसरा सामना हा पावसाच्या व्यत्यामुळे रद्द झाला त्यामुळे सगळ्यांचं लक्ष हे तिसऱ्या सामन्याकडे होतं.

Nov 27, 2015, 05:43 PM IST