सोडणार नाही

भारताला छेडण्याचा प्रयत्न केला तर सोडणार नाही - राजनाथ सिंह

दसऱ्याच्या दिवशी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 'आम्ही काही दिवसांमध्ये आमची ताकद दाखवली आहे. आम्ही जगाला सांगितलं आहे की आम्ही एक मजबूत देश आहे.'

Oct 11, 2016, 04:35 PM IST

'...जो युद्ध करेल त्यांना सोडणार नाही - वेंकैया नायडू

केंद्रीय मंत्री वेंकैय्या नायडू यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, सरकारला युद्ध नको आहे पण जो युद्ध करेल त्याला आम्ही सोडणार नाही. नायडू यांच्या या वक्तव्यानंतर लक्षात येईल की भारत-पाकिस्तान संबंध किती तणावात आहेत.

Oct 5, 2016, 02:02 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x