विमानतळ बंद

पावसामुळे विमानतळ बंद, महाराष्ट्रातील ३५ नागरिक बालीमध्ये अडकले

 पावसामुळे मुंबई विमानतळ बंद पडल्यामुळं नागरिकांचे हाल होत आहेत. बालीहून मुंबईला येणारे एअर आशियाचे विमान रद्द करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील 35 लोक बाली विमानतळावर अडकून पडले आहेत. पुढचे विमान कधी येणार याची काहीही माहिती त्यांना मिळत नाहीये त्यामुळे व्यापारसाठी गेलेल्या या लोकांचे हाल सुरु आहेत. तब्बल 6 तास हे लोक विमानतळ वर काही सोया होईल का या प्रतीक्षेत आहेत.

Sep 20, 2017, 03:35 PM IST