रस्ते सुरक्षा अभियान

आमिर खान रस्ते सुरक्षा अभियानातूनही बाहेर

अतुल्य भारतच्या जाहिरातीतून बॉलीवूड अभिनेता आमिर खानला हटवण्यात आल्यानंतर आता रस्ते सुरक्षा अभियानातूनही त्याला हटवण्यात आलंय..

Jan 10, 2016, 02:51 PM IST

सहभागी व्हा रस्ते सुरक्षा अभियानात

प्रत्येक तासाला अपघातात एका तरुणाचा मृत्यू..... दर दिवशी १२०० आणि दर तासाला ५० अपघात... २०१३ मध्ये अपघातांनी घेतले १३ हजार ३०० बळी.... रस्त्यावरील हा रक्तपात थांबणार कधी.... चला आपल्यापासूनच सुरूवात करू या रस्ते सुरक्षा अभियानाची.... झी २४ तास आणि महामार्ग पोलिस, महाराष्ट्र राज्य यांचा संयुक्त उपक्रम... रस्ते सुरक्षा अभियान...

Dec 27, 2013, 04:04 PM IST