यशवंत सिन्हा

सरकारकडे बहुमत नाही, राजीनामा द्या - भाजपा

भाजपाने सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. संख्याबळ नसल्याने लोकपाल विधेयकाला घटनात्मक दर्जा मिळू शकला नाही आणि त्यामुळेच सरकारवर नामुष्की ओढावली. लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आलं. अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी लोकसभेत आपल्याकडे दोन तृतियांश असं स्पष्ट बहूमत नसल्याचं मान्य केलं आणि त्यामुळे विरोधी पक्ष अधिकच आक्रमक झाले.

Dec 28, 2011, 04:49 PM IST