फरक पडतो

'शेतकऱ्यांचा स्वाभिमान' राजू शेट्टी राखणार?

 राजू शेट्टी यांचं  नाव एव्हाना महाराष्ट्राच्या खेड्यानपाड्यांत पोहचलंय. कांद्याला योग्य भाव मिळवून देणं असो किंवा ऊसतोडणी कामगारांचा लढा... राजू शेट्टींचा 'स्वाभिमानी शेतकरी संघटना' नावाचा पक्ष हक्कानं शेतकऱ्यांच्या मागे उभा राहिलेला महाराष्ट्रानं अनेकदा पाहिलाय... त्यामुळेच हा महाराष्ट्रही लोकसभा निवडणुकीत त्यांच्या मागे भरभक्कमपणे उभा राहिलात. आता, विधानसभा निवडणुकीतही राजू शेट्टी नावाचा दबदबा दिसून येतो का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Oct 2, 2014, 01:05 PM IST