द अटॅक्स ऑफ २६११

फिल्म रिव्ह्यू :`द अटॅक्स ऑफ २६/११`... जिवंत कथा!

‘हा सिनेमा म्हणजे एकप्रकारे त्या दशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली आहे’ असं रामगोपाल वर्मा यांनी आधीच स्पष्ट केलंय आणि खरोखरच या सिनेमाला ‘त्या’ घटनेशी निगडीत असलेल्या भावनांनी जोडण्यात ते यशस्वीही झालेत.

Mar 1, 2013, 09:32 AM IST