टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडिया

आता दररोज पाठवा २०० एसएमएस

दररोज फक्त शंभर एसएमएस पाठवता येतील, या निर्णयाला केराची टोपली दाखवत दिल्ली उच्च न्यायालयाने टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ‘ट्राय’ला चांगलाच झटका दिलाय. त्यामुळे आता दररोज जास्तीत जास्त २०० एसएमएस पाठवता येणं शक्य झालंय.

Jul 14, 2012, 11:12 AM IST