रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या चिंता वाढल्या

आयपीएलच्या ९ व्या हंगामात बुधवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि किंग्स इलेवन पंजाब यांच्यात होणाऱ्या मॅचमध्ये पावसाचा व्यत्यय आल्यामुळे मॅच उशिरा सुरु झाली.

Updated: May 18, 2016, 10:07 PM IST
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या चिंता वाढल्या title=

बंगळुरु : आयपीएलच्या ९ व्या हंगामात बुधवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि किंग्स इलेवन पंजाब यांच्यात होणाऱ्या मॅचमध्ये पावसाचा व्यत्यय आल्यामुळे मॅच उशिरा सुरु झाली.

मॅच सुरु होण्यापूर्वीच जोरदार पावसाने हजेरी लावली त्यामुळे बंगळुरुच्या चिंता वाढल्या. कारण बंगळुरु जर ही मॅच जिंकते तरच त्यांना प्लेऑफमध्ये जागा मिळणार आहे. पंजाब या स्पर्धेतून बाहेर झाली आहे त्यामुळे त्यांचा पराभव झाला तरी त्यांना काहीही फरक पडणार नाही. एकूण १५-१५ ओव्हरची मॅच खेळली जाणार आहे.

पाहा स्कोरकार्ड